आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 25 August 2012

It will happend- Bal Gangadhar Tilak

 
                ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

Lokmanya Tilak- begins Shiv jaynati And Ganeshotsav.

         इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"  त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरूज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना अशी आदर्श व्यक्ती मिळाली, की जिच्या अनुकरणाने लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. या कारणांनी त्यांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.

Friday 24 August 2012

Magical Science

  • The metal with highest melting point is TUNGSTEN.
  • The average life span of the red blood cells is 120 days.
  • The largest organ in human body is SKIN.
  • Leman- citric acid ,             Banana- Vitamin B.
  • Chemical name of washing soda - Sodium carbonate.
  • Electron was discovered in 1897 by Thomsan.

J.K

                                                             HAY MAN JUST READ IT
  • HYDROPHOBIA IS CAUSED BY VIRUS .
  • THERE ARE 16 ZONES FOR INDIAN RAILWAY.
  • LONGEST RAILWAY PLATFORM IN THE WORLD IS KHARAGPUR -INDIA.
  • LONG FORM OF R.T.O- REAGIONAL TRANSFER OFFICER.
  • THE LONG AWAITED GOOGLE eBOOK STORE HAS LAUNCHED UK.WITH MORE THAN 3 MILLION TITLES.
  • FOOD CORPORATION OF INDIA ESTABLISHED IN 1965.
  • INDIAS 1st REMOTE SENSING SATELLITE IRS-1 LAUNCHED FROM RUSSIA IN 17 MARCH 1988.
  • 18 SEPTEMBER IS OBSERVED AS WORLD BAMBOO DAY.
  • THE NATIONAL INSTITUTE OF SPORTS OF INDIA IS IN PATIYALA.
  • RABIES VACCINE DISCOVERED BY SIR. LOUIS PASTEUR.

Thursday 23 August 2012

IMPROVE YOUR JENARAL KNOWLEDGE

                                                          GROW UP MAN - J.K 
  1. THE LIFE OF HOUSE FLY IS 14 DAYS .
  2. DOG WAS THE FIRST ANIMAL TO UP IN THE SPACE.
  3. ICICI IS THE BIGGEST PRIVATE SECTOR BANK IN INDIA.
  4. MALE MOSQUITOES ARE VEGETERIANS . ONLY FEMALE BITE.
  5. THE HOTTEST PLACE IN THE WORLD IS AZIZA LIBIYA- 52 C TEMP.
  6. SPIDERS HAVE TRANSPARANT BLOOD .BACTERIA WAS FIRST DISCOVERED BY A.V.LEEUWENHOCK.
  7. HYDROFOBIA IS CAUSED BY VIRUS .
  8. COLDRINK CONTAIN CAFFEINE.
  9. THE EDUCATION MINISTER OF THE FIRST CENTRAL CABINATE OF INDIA WAS -  MAULANA ABUL KALAM AZAD.
  10. THE NATIONAL ANTHEM OF JAPAN , JORDAN SAN MARINO HAVE JUST 4 LINES.


CREAZY MOBILE USER

                                  RANK BY USING NO. OF MOBILE PHONES
  1. CHINA
  2. INDIA
  3. UNITED STATE OF AMERICA
  4. RUSIA
  5. BRAZIL
  6. INDONESIA
  7. JAPAN
  8. GERMANY
  9. PAKISTAN

JUST REMEMBER

  • Solar city - Amritsar
  • Second Ashoka - Kanishak
  • Traditional dress of Japan - Kimono
  • Old name of Taiwan - Formosa
  • Indstrial capital of India - Mumbai
  • Emergency hormone - Adrenaline
  • The average amount of water in an human body is 35 litre.

Our human body

The Organs which live after Death
  1. Eyes - 31 min.
  2. Brain- 10 min
  3. leg-4 hr
  4. skin - 5 days
  5. Heart- 10 min
  6. Bones - 30 days.

World knowledge

                                                                          G-8 Nations
  1. United state of America
  2. United kingdom
  3. France
  4. Germany
  5. Italy
  6. Japan
  7. Canada
  8. Russia

history

                                                 News papers in India before 1947
  • The patriot- Dadabhai Navroji
  • Yugantar - Bhupendra Datt
  • Vande Matram - Arvind Ghosh
  • Gadar - Lala Hardayal

                                                   Books And Author
  • Bhavani mandir - Barindra ghosh
  • My Indian Years- Lord Hardings
  • Bomb Pothi - Senapati Bapat
  • Prison Dairy - J . P. Narayan

general knowledge

  1. १ जानेवारी   १८७७   दिल्लीला  भव्य दरबार भरवून इंग्लंडच्या  राणीला कैसर ए हिंद हि पदवी देण्यात आली तेव्हा लॉर्ड लिटन  हे भारताचे व्हाईसरॉय होते .
  2. इ .स १८८२ मध्ये लॉर्ड  रिपन  या व्हाईसरॉय ने देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला .
  3. लॉर्ड कर्झन या व्हाईस रॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते .
  4. मुस्लीम लिगचे पहिले अध्यक्ष आगाखान .
  5. बंगालची   फाळणी रद्द केल्याची घोषणा १२ डिसेंबर १९११ रोजी करण्यात आली .